Copy Not Allowed

Friday 26 February 2021

डोळे हे जुलमी गडे भाग १२

#marathigay अमरने माझे दोन्ही हात पाठीमागे बांधले. तर कुलदीप माझ्या छातीवरची बोंडं कुस्करु लागला. कधीकधी तोंडात घेऊन चोखू लागला. मध्येच दाताने चावा घेत होता. मला असह्य वेदना होत होत्या पण मी ओरडूही शकत नव्हतो.

आपला वाचक आणि लेखक मित्र स्वप्नील सातारकर याच्या कथेची अनेक वाचकांना अक्षरशः चटक लागली होती. मागील भागात स्वप्नील वर जो अनवस्था प्रसंग ओढवला तो वाचून अनेकांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. आज या कथेचा अंतिम भाग प्रसिद्ध होतो आहे. कथेचे लेखन पुर्णपणे स्वप्नीलने केले आहे. कथा वाचताना मजा यावी म्हणून काही बदल मी केले आहेत. स्वप्नीलला तुमचा अभिप्राय कळवायचा असल्यास satarkar.swapnil79@gmail.com  या मेल आयडीवर लिहा. तुमची अशी काही कहाणी असेल तर मला सांगा chikanamulaga at gmail.com वर मेल करा .  या कथेचे पूर्वीचे भाग खालील लिंक्स वर वाचायला मिळतील.

डोळे हे जुल्मी गडे भाग १

डोळे हे जुल्मी गडे भाग २

डोळे हे जुल्मी गडे भाग ३

डोळे हे जुल्मी गडे भाग ४

डोळे हे जुल्मी गडे भाग ५

डोळे हे जुल्मी गडे भाग ६

डोळे हे जुल्मी गडे भाग ७

डोळे हे जुल्मी गडे भाग ८

डोळे हे जुल्मी गडे भाग ९

डोळे हे जुल्मी गडे भाग १०

डोळे हे जुल्मी गडे भाग ११

Marathi gay sex story with a Punjabi Soldier

मी मदतीसाठी ओरडू लागलो पण कुलदिपने माझ्या अंगातला टि शर्ट ओढुन काढला आणि त्याचा बोळा करून माझ्या तोंडात कोंबला. अमरने माझ्या अंगातले बनियन फाडून वेगळे केले, आणि साहिलने माझ्या पॅन्टच्या बक्कलला हात घातला आणि लांडग्यांचा हैदोस सुरू झाला. अंधार गारठला, ऊसाची पानं थरथरली, झाडांनी लाजून माना खाली घातल्या.

पुढे होणार्‍या जुलूमजबरदस्तीच्या कल्पनेने मी डोळे गच्च मिटून घेतले….समोर एक अंधार पसरला. आता पुढे…

अमरने माझे दोन्ही हात पाठीमागे बांधले. तर कुलदीप माझ्या छातीवरची बोंडं कुस्करु लागला. कधीकधी तोंडात घेऊन चोखू लागला. मध्येच दाताने चावा घेत होता. मला असह्य वेदना होत होत्या पण मी ओरडूही शकत नव्हतो. साहिल मला पाठीमागून चिकटला होता तर अमरसिंगने पोटावर तर कधी चेहऱ्यावर चुंबनाचा वर्षाव सुरू केला.

साहिलने माझी पॅन्ट गुडघ्याच्या खाली ओढली होती. तो हाताने माझ्या नितंबाना रगडू लागला. त्याचा कडक झालेला लवडा मला पाठीमागून टोचत होता. काही वेळाने साहिल उठला आणि त्याच्या जागी कुलदीप चिकटला तर अमर पुढच्या बाजूस आला. साहिलने माझ्या तोंडातला बोळा काढुन माझ्या ओठांचा ताबा घेतला.

जरा वेळाने त्याला दम धरवेना तेव्हा त्याने सरळ अंगातले कपडे काढून टाकले आणि त्याचा मोठा बुल्ला माझ्या तोंडात कोंबला. त्याच्या लवड्यावरचे केस माझ्या नाका तोंडात जाऊ लागले. आणि मुताच्या वासाने मला मळमळू लागले. लवडा घशात आतपर्यंत जात होता त्यामुळे मला गुदमरु लागले. आता तिघेही सगळे कपडे काढून नागडे झाले.

साहिलला बाजूला सारून कुलदीप पुढे आला आणि माझ्या गालावर सटासट फटके मारत मला तोंड उघडायला भाग पाडले आणि त्याचा काळा जाड बुल्ला माझ्या तोंडात घुसवून कचाकचा झवू लागला. त्याचा बुल्ला जाड असल्याने तोंडात बसेना त्यामुळे त्याला माझे दात जोरात टोचू लागले. पण त्याला वाटले मी मुद्दाम त्याला चावतोय.

त्यामुळे रागाच्या भरात त्याने बुल्ला तोंडातून बाहेर काढला आणि तो चुंबन घेण्यासाठी पुढे झुकला. पण किस घेण्यासाठी त्याने माझे ओठ त्याच्या ओठात घेतले आणि माझ्या ओठांचा एक कडकडून चावा घेतला. त्याचे दोन दात माझ्या ओठात घुसले आणि ओठ रक्तबंबाळ झाले. 

मी ‘मला सोडून द्या’ म्हणून त्यांना गयावया करत होतो पण त्याकडे दुर्लक्ष करून तिघेजण आलटुन पालटुन मला कुस्करत होते. काही वेळाने तिघे जण उभे राहिले. माझ्या केसांना धरुन मला उभे करत कुलदीप म्हणाला,

“बहोत हॉट हैं साला ! इसका सारा अकड अब बाहर आयेंगा ! साहिल यार अब सब्र नही होता, उतार इसकी चड्डी !”

कुत्सितपणे हसत हसत कुलदीपने आदेश दिला. नागसर्प शिरताच ढोलीतून केकाटत बाहेर पडणाऱ्या वटवाघळांच्या थव्यासारखे शब्द बाहेर पडले. ते विषारी शब्द कानात शिरताच, ज्याप्रमाणे कपटी दुःशासनाने भर सभेत द्रौपदीला निर्वस्त्र करण्यासाठी तिच्या महावस्त्राला हात घालावा, त्या आवेशात साहिलने खदाखदा हसत माझ्या शरीरावरील अखेरच्या वस्त्राला हात घातला.

मी माझी लाज वाचवण्यासाठी शेवटचा प्रयत्न निकराने करु लागलो. पण माझे हात बांधले असल्याने मला फार काही करता येत नव्हते. मी साहिलला दाद देत नाही म्हटल्यावर अमर त्याच्या मदतीला धावला. आणि दोघांनी मिळून माझी चड्डी खाली ओढली. आणि मी मदतीसाठी शेवटची आस म्हणून, ‘सिमरजितsssss’ अशी जोरदार किंकाळी फोडली. आणि लगेचच पुन्हा एकदा माझ्या तोंडात बोळा कोंबण्यात आला.

मला बेडवर पालथं पाडून अमरने माझं डोकं खाली दाबून धरले तर साहिलने माझे पाय धरुन ठेवले आणि कुलदीप पाठीमागे आला. माझे गांडीचे भोक ढिले करण्यासाठी त्याने एक बोट आत खुपसले, आणि……  कोणितरी जोरजोरात दरवाजा वाजवू लागले.

तिघेही कावरे बावरे होऊन एकमेकांकडे पाहू लागले. मी त्या संधीचा फायदा घेत मदतीसाठी तोंडातून आवाज काढू लागलो. तसा बाहेरचा गलका जास्तच वाढला.

तेव्हा कुलदीपने  विचारले, “कौन है?”

बाहेरून दरडावून विचारलं गेले  “कौन है अंदर! दरवाजा खोलो जल्दी!”

त्याबरोबर त्या तिघांनी पटापट अंगावर कपडे घातले. कुलदीप आणि अमरने मला ओढत ओढत बाथरूममध्ये आणले. कुलदीप बाहेर जाताच अमरने आतुन दरवाजा बंद केला आणि मला खाली पाडून हालचाल करता येऊ नये असे घट्ट पकडून ठेवले. बाहेरचा दरवाजा उघडताच कोणीतरी आत येऊन चौकशी करु लागले.

 साहिल आणि कुलदिप उडवाउडवीची उत्तरे देत होते. आवाजावरून २–३ जण असावेत असे वाटत होते. पण आवाज माझ्या ओळखीचा होता. म्हणजे कदाचित मनजितसिंग असावा असे वाटले. इकडे अमरने मला पकडून ठेवले असल्याने आणि हात बांधले असल्याने मला काही करता येत नव्हते. पण माझ्या पायाला कशाचा तरी स्पर्श होत होता.

मी सर्व ताकदीनिशी त्या वस्तुवर जोरात लाथ मारली. ते एक पाण्याचं बकेट होते. लाथ मारतात ते बाथरुमच्या दारावर आपटलं आणि मोठा आवाज झाला. त्याबरोबर सगळे बाथरूमकडे पळत आले. आणि बाथरूमच्या दारावर धक्के मारायला सुरुवात केली.

तेव्हा घाबरून अमरने दरवाजा उघडला. तसे बाहेरून मनजितसह आणखी दोघे आत आले. मनजितने माझे हात सोडून मला उठवून बसवले. तर त्याच्या मित्रांनी अमरला पकडून बाहेर आणले आणि मारायला सुरुवात केली.

या संधीचा फायदा घेत साहिल आणि कुलदिप पळून गेले. मनजित मला म्हणाला, “मैं अभी आया ! तुम यही रुको !” असे म्हणत तो बाहेर गेला आणि त्याच्या मित्रांना म्हणाला, “अरे  याला सोडा ते पळालेले दोघे पकडा.” तेव्हा अमरला तिथेच सोडून ते दोघे बाहेर गेले.

मनजित परत बाथरूम मध्ये आला तेव्हा मी आहे त्याच जागेवर थर थर कापत बसून होतो. मनजित मला बाहेर घेऊन आला आणि कसेबसे माझ्या अंगावर कपडे चढवले आणि पाणी प्यायला दिले. इतक्यात कुलदीप आणि साहिलला पकडून घेऊन ते दोघे आत आले. मागोमाग सिमरजित पण आत आला.

मनजितने आत येतानाच बाहेरचा मुख्य दरवाजा बंद केला होता त्यामुळे ते दोघे बाहेर पडू शकले नाहीत. सिमरजितला मनजितने शुद्धीवर आणला असला तरी तो अजुनही अर्धवट गुंगीत होता. त्या तिघांचा येथेच्छ समाचार घेतल्यावर त्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्याची तयारी मनजितसिंगने केली, पण मी हस्तक्षेप करून नंतर पोलिसांची काही झंझट नको म्हणुन आणि उगाचंच हे चौकशीचे धागेदोरे, हे प्रकरण बेंगलोर पर्यंत (म्हणजे घरापर्यंत) पोहोचायला नको म्हणुन त्यांना सोडून द्यायला सांगितलं. 

“पाजी तुम ठिक तो हो ना?” सिमरने माझ्या जवळ येत मला विचारले. 

“तु दारू का प्यालास सिमर…………, तु दारू का प्यालास ? मला गरज असताना तु कुठे होतास? मला वचन देऊन सुद्धा तु दारू पिलास सिमर, तु वचन मोडलंस. अशा माणसाला माझ्या आयुष्यात स्थान नाही.” मी रागारागाने सिमरजितला ताडताड बोललो.

आणि मनजितकडे वळून म्हणालो, “मला इथुन घेऊन चल मनजित. मला या माणसाचं तोंड देखील पाहायची इच्छा नाही.”

मनजितने मला बंगल्यावर आणले पण ती पुर्ण रात्र मी कशी घालवली हे माझं मलाच माहीत. अतिशय भयावह स्थितीत जागुन मी रात्र घालवली. भाईच्या आठवणीने सतत डोळ्यातून पाणी येत होत.  डोळ्यापुढे दिसत होता माझा दुरवरचा गाव, व बाह्य मन अंतर्मनाला एकच साद घालत होते —-

      भावनेची तोरणे, वेदनेच्या झालरी,

        नाद करती चौघडे, वाढते घुसमट उरी,

        ओळखीचे चेहरे, मी अनामिक एकटा,

        संपले सारे दुवे, अन् आस ही सरली,

        गाव माझा दुर, आला आसवांचा पूर,

      प्रेम नव्याने का देई यातना?

सकाळी उठल्यावर मी कशालाच बाहेर पडलो नाही. शरीराच्या वेदना कमी झाल्या तरी मनाला होणाऱ्या वेदना प्रचंड अस्वस्थ करत होत्या. डोक्यातील विचारांचे लोळ कमी होत नव्हते. मी अपमानाच्या आगीत जळत होतो. या आगीत मी काहीही भस्म करायला तयार होतो.

सिमरची आई मला खोलीतच नाश्ता देऊन गेल्यावर मनजित मला म्हणाला, “स्वप्निल कालचा प्रकार घरात कोणालाच माहित नाही. पण जर हे समजलं तर घरात गुरु आणि सिमरचाचुची खुप बदनामी होईल रे. तुझा शेवटचा दिवस असा कोणालाच त्रासदायक ठरू नये एवढंच वाटतंय. मला माहित आहे तुला खुप त्रास होतोय या सगळ्या प्रकाराचा. त्यासाठी मी तुझी क्षमा मागून तुला झालेला त्रास भरुन निघणार नाही. तरीही मी तुझी क्षमा मागतो. पण प्लिज तु इथून निघेपर्यंत सगळ वातावरण पुर्वी सारखं नॉर्मल राहु दे.” मनजित हात जोडून माझ्या पुढे उभा होता.

मी त्याचे हात हातात धरत त्याला म्हणालो, “मला तुझं म्हणणं पटलंय मनजित. तु काही काळजी करू नकोस, मी राहिन नॉर्मल.”

मी झालं गेलं सगळं मागं टाकुन, निदान आजच्या पुरते तरी भुतकाळ विसरुन आनंदाने सगळ्यांचा निरोप घेण्याचे ठरवले, आणि मी त्या परिवाराच्या आनंदात सामिल झालो.   

त्या घरात पाऊल न ठेवण्याचा आपला नियम मोडून सिमर मला भेटण्यासाठी आला.

“दिल्लीपर्यंत तुझ्यासोबत मनजितसिंग येणार आहे. तुला पुढच्या प्लेन मध्ये बसवून तो परत येईल.” टेबलवर तिकटे ठेवत सिमरजित बोलला.

त्याचे प्रतिबिंब मला समोरच्या खिडकीच्या काचेमध्ये दिसत होते. क्षणभर उसंत घेऊन माझ्या कडे न पाहताच तो बोलला,

“तु निघुन जा माझ्या आयुष्यातुन. पाहिलंस ना तुला काय मिळालं माझ्यावर प्रेम करुन? असाच बदनसिब आहे मी ! ना मला कुणाच प्रेम मिळतं, ना माझ्यावर प्रेम करणाराचे भलं होतं ! माझ्या सोबत राहणारा कधी सुखी होत नाही. आजपर्यंत जेव्हा जेव्हा तु माझ्या सहवासात आलास तेव्हा तेव्हा तु संकटात सापडलास. आतापर्यंत तिन वेळा मी तुला संकटातून वाचवलंय. पण प्रत्येक वेळी माझे हात तुझे संरक्षण करायला तुझ्यापर्यंत पोहोचतील असे नाही. त्यापेक्षा तु माझ्या आयुष्यातुन कायमचा निघून जा.”

सिमरचे शब्द कानात उकळता लाव्हारस ओतल्यासारखे घुसले आणि काळजात चर्ररर झाले. क्षणभर सिमरसोबत घालवलेले सगळे सोनेरी क्षण डोळ्यासमोर तरळून गेले. पुढच्या क्षणी दरवाजा उघडल्याचा आवाज आला. आणि मी भरलेल्या डोळ्यांनी मागे वळून पाहिले तर दरवाजातून बाहेर पडणारी सिमरची पाठमोरी आकृती नजरेस पडली. जणुकाही माझ्या ह्रदयाचा दरवाजा उघडुन सिमर कायमचा माझ्या आयुष्यातुन निघून चालला होता.

संध्याकाळी मला निरोप देण्यासाठी सगळे जमले होते पण गुरुचरण कुठेच दिसत नव्हता. मी वेळ काढून त्याला भेटायला त्याच्या खोलीत गेलो. त्याचा चेहरा खुप सुजलेला होता. तो शुद्धीत आल्यावर त्याला सिमरने बेदम चोप दिला होता. त्याची माझ्याकडे वर मान करून पाहण्याची हिंमत होत नव्हती.

“मी निघालो आहे, पण तु मला निरोप देण्यासाठी आला नाहीस म्हणून मीच आलो तुला भेटायला.” मी गुरुला म्हणालो.

“तुस्सी बहोत याद आओगे पाजी. मै तों आपसे माफी मांगने के लायक भी नहीं हुॅ! हो सके तो माफ कर देना!” असे बोलून त्याने हात मिळवण्यासाठी पुढे केला.

संध्याकाळी, मी मनजित आणि सिमर निघालो. लुधीयाना एअरपोर्टवर पोहोचेपर्यंत संपूर्ण प्रवासात आम्ही कुणीच एकमेकांशी एक शब्दही बोललो नाही. सिमरजितची नजर प्रत्येक वेळी मला काहितरी विचारत होती. कदाचित त्याला हेच म्हणायचे असेल– 

               कुछ मेरी सुनो, कुछ अपनी कहों,

                हो पास तों ऐसे, चुप ना रहों !

पण माझं मन त्याला एकच उत्तर देत होतं —-

             हम पास भीं है, और दुर भी है,

            आझाद भी है, मजबुर भी है ! 

        त्याच्या पुढे जाऊन मी माझ्या मनाला एक प्रश्न  विचारत होतो —– 

             क्यु प्यार का मौसम बित गया?

              क्यु हमसें जमाना जित गया?

आणि माझ्या अंतर्मनातुन मला एकच आवाज सतत ऐकू येत होता ——

           हर घडी मेरा दिल गम के घेरें में है,

           जिंदगी दुर तक अब अंधेरे में है,

           हाॅsss….. अंधेरे में है !!

सिमरजितचा निरोप घेताना अडचण येऊ नये म्हणून मी रात्रीच्या अंधारातही डोळ्यांवर गॉगल लावला होता. मनाची खुप खुप तडफड आणि घालमेल झाली.

एकदाचं विमानाने टेक ऑफ केलं आणि मी एक दिर्घ श्वास घेतला काही वेळाने डोळे झाकून माझ्याच विचारचक्रात मी हरवलो असताना अचानक माझ्या हातावर एक उबदार स्पर्श झाला.

मी थोडासा अनिच्छेनेच डोळे उघडले आणि शेजारी बसलेल्या मनजितकडे एक कटाक्ष टाकला. तो माझ्या सोबत आहे, हे देखील मी एवढा वेळ विसरून गेलो होतो. दोन्ही हातांच्या ओंजळीत माझे हात घट्ट धरून ठेवत आणि माझ्या नजरेला नजर मिळवत तो म्हणाला, “मुझे सब पता हैं पाजी, आपके और सिमर चाचा के रिलेशन के बारे में !” 

मी कुठलेही एक्स्प्रेशन न दाखवता आणि काहीही प्रतिक्रिया न देता फक्त त्याच्या कडे एकटक बघत होतो. खरंतर मनजितच्या या वाक्याने माझ्यावर बॉम्बच पडला होता. पण मी तसं काही दाखवलं नाही. “मुझसे आपकी और चाचा की हालत देखीं नहीं जा रही है! इसलिए मैं यें बता रहा हूं ! मेरा यकिन मानों पाजी, सचमुच इसबार चाचु की कोई गलती नहीं हैं!”

“नक्की काय म्हणायचंय तुला मनजित?” आता मात्र मी न राहवून विचारलं. आणि मग मनजितने माझ्या पुढे घटनांचा एकेक पटच उलगडला.

 “तुला आठवते , माझ्या खोलीत झोपलेला असताना तुला जाग आली .  रात्री तु जागा झालास आणि सिमर चाचूला फोन केलास त्या आवाजाने मी पण जागा झालो आणि ते तुमचं सगळं बोलणं मी ऐकलं होतं. तेंव्हाच मला तुमच्याबद्दल संशय आला आणि मग मी चाचुला याबाबत विचारले तेव्हा त्याने मला तुमच्या रिलेशन बाबत खरं सांगितले.”

आम्ही दिल्ली विमान तळावर पोहोचल्यावर आमच्या गप्पा सुरू झाल्या. अजून माझ्या बंगलोर फ्लाइटला वेळ होता. मनजितसिंग पुढे सांगु लागला, “परवा रात्री मी अचानक कसा पोहोचलो याचं तुला आश्चर्य वाटले असेल ना? पण ते येणं अचानक नव्हते. करणसिंगच्या फोनवर आपण दोघे बोलत होतो आणि त्याचवेळी तु चरणशी बोलण्यासाठी फोन बाजूला ठेवून दिलास. पण तो फोन तु कट केला नव्हतास. त्यामुळे तुझं आणि चरणचं बोलणं मी ऐकलं. मला ते बोलणं अगदी सामान्य वाटलं, पण कसल्यातरी व्हिडिओचा धाक दाखवून तो तुला पार्टीला यायला सांगत होता. ही गोष्ट माझ्या लक्षात आली.

चरणचे मित्र साहिल, कुलदिप, आणि अमर ही मुलं फार काही चांगली नाहीत. तेव्हा काहीतरी गडबड होण्याची शक्यता आहे असं मला वाटलं. मी चाचुला फोन करून याची कल्पना दिली.

आम्ही दोघांनी एक प्लॅन केला. तु चरणला सांगितल्याप्रमाणे चाचू पार्टीला येणार होता. पण चाचु आला तर ते लोक काय करतील? चाचुचा अडसर दुर करण्यासाठी नशेत बेहोश होईल इतकी दारु त्याला पाजतील.

चाचूने एखादाच पेग त्यांचा विश्वास बसावा म्हणून प्यायचा. इतर पेग, पिण्याचा बहाणा करून ओतून द्यायचे. इथेच सगळा घोटाळा झाला. त्या हरामखोरांनी पहिल्याच पेग मध्ये गुंगीचे औषध मिक्स केले. ज्यामुळे चाचू बेहोश झाला. आणि सगळा प्लॅन फिस्कटला.  

मला कुठेतरी याची धाकधूक होतीच. म्हणून मी मॅचेस संपल्यावर दुसऱ्या दिवशी निघणार होतो, त्याऐवजी मी त्याच दिवशी  निघण्याचे ठरवले. माझ्या मित्रांना घेऊन मॅच संपल्यावर लगेचच निघालो. मी फार्महाऊसवर पोहोचलो तेव्हा सगळा शुकशुकाट होता पण सिमरचाचू एका टेबलावर बेहोश पडलेला दिसला आणि मनात शंकेची पाल चुकचुकली. मी प्रथम चाचुला शुद्धीवर आणला.”

मला सगळा प्रसंग डोळ्यासमोर उभा राहिला. डोळे पाण्याने भरले. मी कॄतज्ञता व्यक्त करण्यासाठी मनजितला म्हणालो, “आणि त्यादिवशी जर तु वेळेवर पोहोचला नसतास तर माझं काय झालं असतं याची कल्पना ही करवत नाही मला. तुझे आभार मानण्यासाठी माझ्या कडे शब्द नाहीत मनजित.” 

“अरे आभार कसले मानतोस. तु आमचा पाहुणा आहेस आणि तुझा सन्मान राखणं हे आमचं कर्तव्य आहे.” माझ्या दोन्ही खांदे हाताने पकडून माझ्या समोर उभा राहात मनजित मला म्हणाला. तोच धागा पकडून मनजितसिंग पुढे म्हणाला, “म्हणुनच तर मी तुला म्हणालो चाचु ची यात काहीच चुक नव्हती. त्यामुळे तु चाचुला दोषी धरु नये असं मला वाटतंय. चाचु आमच्या प्लॅन नुसारच चालला होता.पण गुंगीचे औषध दिलं गेल्यामुळे सगळी गफलत झाली.” 

मी त्याला मध्येच थांबवत म्हणालो, “नाही मनजित, सिमरजितने मी सोबत असताना दारू पिणार नाही असं वचन दिले होते. पण ते त्याने पाळले नाही. मी त्याच्या बरोबर असताना एक पेग सुद्धा घ्यायला नको होता. आणि जर तुमचा असा काही प्लॅन ठरला होता तर तुम्ही मला विश्वासात घेऊन यात सहभागी करून घेतले असते तर जास्त बरे झाले असते. सिमरला हे सगळं आधीपासूनच माहीत होते तरीही त्याच्या निष्काळजीपणा मुळे माझी जी अवहेलना झाली ती मी कदापि विसरू शकणार नाही. त्यामुळे एकवेळ मी गुरुला माफ केले पण सिमरला नाही.”

माझा राग समजून घेत तितक्याच शांतपणे मनजितसिंग मला म्हणाला, “तुझं म्हणणं अगदी खरं आहे. तुझ्या जागेवर मी असतो तर असाच वागलो असतो. पण तुला शक्य झाले तर हे सगळं विसरून जा आणि नव्याने आयुष्याची सुरुवात कर. चाचु वरचा राग इतक्यात जाणार नाही. पण तुझा राग शांत झाल्यावर  थोडा त्रयस्थपणे विचार करून बघ.”

जरा वेळाने मनजित पुढे म्हणाला, “चरणचे मित्र ड्रग्स स्मगलिंग करतात .. काल रात्री त्यांनी चरणला ड्रगजचा ओव्हर डोस दिला त्यामध्ये चरण बेशुद्ध पडला होता. काहीही असले तरी चरण दोषी आहे हे मी मान्य करतो.आणि हो तो विडिओ मी या सगळया गॅंगच्या फोन्स मधून डिलिट केला आहे तेव्हा काळजी करू नकोस. “

“मी चरणला कधीच माफ केलंय मनजित. तो जे वागला ते त्याचा अल्लडपणा होता. आणि त्याला शिक्षा देणारा मी कोण? प्रत्येकाचा हिशोब परमेश्वराकडे असतो. नियती कोणालाच माफ करत नाही यावर माझा विश्वास आहे मनजित.” मी शांतपणे उत्तर दिले. 

माझ्या बंगळूर विमानाची अनाउन्समेंट झाली आणि आत जाण्यासाठी मी उठलो. मी हात मिळवण्यासाठी पुढे करताच मला म्हणाला, “गलें नहीं मिलोंगे पाजी?” असे म्हणत त्याने मला अलगद मिठी मारली. आणि क्षणभर मी ही स्तब्ध झालो.

मनजित त्याच्या गळ्यातली चेन मला भेट म्हणून देत होता. पण मी ती नाकारली आणि त्याच्या हातातले गुरूंचे कडे तेवढे घेतले.

क्षणभर विचार करून मी माझ्या बॅगमधून माझी आवडती शाल काढली आणि मनजितकडे देत म्हणालो, “माझी आठवण म्हणून मी एवढंच देऊ शकतो.” त्याने अत्यंत प्रेमाने तिचा स्विकार केला. मी बॅगा उचलून चालू लागलो. 

मी भरलेल्या अंतःकरणाने पॅसेजमधुन कॉरिडॉर मध्ये प्रवेश केला. पाठीमागे कॉरिडॉरचा काचेचा  दरवाजा बंद झाला. त्या बंद होणाऱ्या दरवाजा बरोबर मी माझ्या भुतकाळाचा दरवाजा कायमस्वरूपी बंद करून टाकला.

सकाळी सुर्योदयालाच विमानाचे पाय बेंगलोरच्या भुमीला लागले. विमानतळावर भाई मला पिक अप करायला आला होता. भाईला पाहताच माझे डोळे भरून आले आणि मी कसलाही विचार न करता बॅगा टाकून पळत सुटलो आणि त्याला पुर्वीच्याच निरागसपणे कडकडून मिठी मारली. गाडीतून जाताना भाई मला म्हणाला “आज मला माझा पुर्वीचा खंडू सापडला.”

पण स्टोरी इथेच संपत नाही.

३-4 वर्षांनंतर आज काय ?

तीन वर्षांचा कालावधी उलटला. या कालावधीत सिमरजित किंवा त्याच्या फॅमिलीतील कोणाशीही मी कसलाही संपर्क ठेवला नाही. या काळात माझ्या जीवनात अनेक मोहाचे क्षण आले. पण दरवेळी मी स्वतःला हेच बजावत आलो आहे की, “नाही ! आता पुन्हा प्रेमात पडणे नाही.” या एकाच तत्वावर मी प्रकर्षाने आजपर्यंत एकदाही स्वतःला पुन्हा प्रेमरोग होऊ दिला नाही. पण एकही दिवस असा गेला नाही की, सिमरजितची आठवण आली नाही.

एके दिवशी अचानक माझ्या मोबाईलवर मनजितचा कॉल आला . गेल्याच वर्षी त्याचे लग्न झाले ,

सिमरजित, अतिव दुःखामुळे व मनावर झालेल्या आघातामुळे डिप्रेशन मध्ये गेला.  त्याला पुर्वीसारखे वेडाचे झटके येऊ लागले. हळूहळू हे प्रमाण इतके वाढले की, सिमरजितला सैन्यदलातील नोकरी सोडावी लागली. आणि त्या टेन्शनमध्ये सिमरच्या वडीलांचा हार्ट ॲटॅकमुळे मॄत्यू झाला. 

गुरुचरणसह त्याचे मित्र  ड्रग्जचा चोरटा व्यापार करताना रेड हॅन्ड पकडले गेले. तुरुंगातून जामिनावर सुटताच ८ दिवसात, खजील झालेल्या गुरुने पश्चातापच्या भरात स्वतःला विषारी इंजेक्शन टोचुन आत्महत्या केली आणि स्वतःचा जीवन प्रवास संपवला. त्याचे इतर साथिदार अद्याप जेलमध्ये आहेत. 

हे सगळं ऐकून मी सुन्न झालो. गुरुच्या मॄत्यूचा मला मोठा धक्का बसला. मनजित मला म्हणाला की, “स्वप्निल तु जाताना मला म्हणाला होतास ना, नियती कोणालाच माफ करत नाही? तुझं हे वाक्य मला क्षणोक्षणी आठवतं. त्याची प्रचिती इतक्या लवकर येईल असे मला वाटले नव्हते.”

शेवटी फोन ठेवताना तो मला म्हणाला, ” पाजी, मेरी एक बात मानोगे? जर तु कधीकाळी सिमरचाचू वर खरं प्रेम केलं असशिल तर एकदा… फक्त एकदाच त्याला फोन कर. त्याची काय अवस्था झाली आहे ते तुला कळेल.”

साधारण महिना- दिड महिन्याने परत एकदा मनजितचा फोन आला तेव्हा तो सांगत होता की, जेव्हा पासून मी फोन करायला लागलो तेव्हा पासुन सिमरच्या तब्बेतीत चांगली सुधारणा होत असुन तो डिप्रेशन मधून बाहेर पडत आहे. हळूहळू सिमरजित बरा होऊ लागला.

भाईच्या लग्नाचे निमित्ताने सिमरजित सातारला आला होता. लग्नाचे दोन दिवस आधीच पोहोचला होता. लग्नाचे तयारी मध्ये त्याची बरीच मदत झाली. बऱ्याच मोठ्या गॅपनंतर आम्ही दोघे एकमेकांच्या समोर आलो. चार वर्षांनंतर आम्ही भेटत होतो

आठवडाभर राहुन सिमरजित परत गेला. पण आता आमच्या दोघांच्या ही मनावर कसलं ओझं नव्हतं. तेव्हापासून आजतागायत आम्ही दोघेही आमची निखळ मैत्री जपत आलोय. कुठलेही शारीरिक संबंध नाहीत. फक्त मैत्रीचे नाते.

माझं लॉ पुर्ण झालं आणि वकिलीची सनद मिळाली तेव्हा माझ्यासाठी पहिला काळा कोट सिमरजितने घेऊन दिला..

दिड वर्षांपूर्वी बाबांच्या अचानक झालेल्या मॄत्यूने आम्हाला सर्वांनाच हादरवून टाकले. त्यावेळी दुःखाचा डोंगर  कोसळलेल्या माझ्या कुटुंबाला विशेषतः भाईला सावरण्याची जबाबदारी सर्वात लहान असुनही मला घ्यावी लागली.

तेव्हा माझ्या मदतीला सर्वात पहिला धावून आला तो सिमरजित. त्यावेळी एक महिना राहुन त्याने घरातील कर्ता किंवा वडीलधारा होऊन आमच्या घराची घडी नीट बसवण्यासाठी सर्व ती मदत केली.

त्याने माझ्या असहाय्यतेचा कधी गैरफायदा घेतला नाही. काही महिन्यांपूर्वी भाई आणि वहिनीला छान गोंडस बाळ झालं तेव्हा खेळण्यांच एक भलं मोठं गिफ्ट पाठवून द्यायलाही तो विसरला नाही. आणि  अशा प्रकारे दोघांच्यात एक चिरकाल टिकणारे मैत्रीचे नवे पर्व सुरू झाले.

स्वप्नांच्या पलीकडले एक जग शोधण्यासाठी मी स्वप्नांच्या मागे धावत सुटलो खरा, पण मॄगजळाच्या मागे धावताना कुठंवर धावायचं आणि कुठे थांबायचं याच भान न राहिल्याने शेवटी माझीच मॄगया झाली, आणि सगळी स्वप्नं हातातून निसटून मात्र गेली. म्हणून तर म्हणतोय …….. ,

       कशा किती सांगायच्या

       कहाण्या भुतकाळाच्या,

       कशा किती आठवायच्या

       गोष्टी वळणा-वळणांवरच्या !!

       सांजवेळी पश्चिमेचा वारा

       असा खट्याळ व्हायचा,

       पावलांच भान सुटून 

       वाटा थोड्या थोड्या व्हायच्या,

       रोज नव्या भेटीच्या आनंदाने मोहरताना,

       घटका कश्या वैरीण होऊन

       आल्या तशा निघुन जायच्या !!

  आता पुन्हा सवाल असे करु नका मित्रांनो,

  उत्तरानं थक्क व्हाल, गोष्टी अशा स्वप्नांच्या !!

                                  —- स्वप्निल.

(समाप्त )

आपल्या प्रियकराबरोबर बिट्टूने घालवलेले काही हसीन क्षण

जीवनात ही घडी भाग १

आणि आपल्या प्रिय व्यक्तिला सोडून जाण्याचं तो अवघड प्रसंग

जीवनात ही घडी भाग २

या कथा केवळ मनोरंजनासाठी लिहीलेल्या आहेत.कथेतील वर्णनाचे  जिवंत व्यक्ति, घटना अथवा प्रसंगांशी काही साधर्म्य आढळल्यास केवळ योगायोग समजावा.

अनोळखी व्यक्तींशी शारीरिक संबंध ठेवणे आरोग्याच्या दृष्टीने अतिशय जोखमीचे आहे. गुप्तरोग किंवा एड्स असे भयानक आजार होऊ शकतात. तेव्हा अशी काही कृती करताना सारासार विचार बाळगा.

प्रेमाचा सल्ला : शरीरसंबंध ठेवताना कंडोम वापरणे  ही आवश्यक बाब समजावी . 

No comments:

Post a Comment

Followers